स्वतंत्रता संग्रामी
तुरुंगातही गेले
देशाच्या मग कामी
अर्थमंत्रीही झाले
उपासमारी येथे
ठेवून ह्याचे भान
हरितक्रांती प्रणेते
अतुल्य योगदान
शेती विषयी लिहून ठेविला भव्य ग्रंथसंभार
भारतवर्षासाठी ज्यांचे योगदान अपार
कृतज्ञतेने देती भारतरत्न पुरस्कार ॥